आपला जिल्हा
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मागणीनंतर निळवंडेच्या दोन्ही कालव्यातून पाणी सुटले
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मागणीनंतर निळवंडेच्या दोन्ही कालव्यातून पाणी सुटले

संगमनेर विजय कापसे दि १५ जुलै २०२५—निळवंडे धरण व कालव्यांचे निर्माते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरणातून उजव्या व डाव्या कालव्यातून लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी सोडण्यात यावे अशी मागणी केल्यानंतर आज प्रशासनाच्या वतीने डाव्या व उजव्या दोन्ही कालव्यांना पाणी सोडण्यात आल्याने लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.








