आपला जिल्हा
तब्बल ५२ वर्षांनी भेटत जुन्या आठवणीत रमले शालेय मित्र
तब्बल ५२ वर्षांनी भेटत जुन्या आठवणीत रमले शालेय मित्र

संगमनेर विजय कापसे दि २७ मे २०२५– जिल्हा न्यायाधीश, मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी संचालक, सरकारी वकील,संशोधक, प्राध्यापक, लेखक,पत्रकार,अभियंता, उद्योजक अशा विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक मिळवणारे सर डि.एम पेटीट विद्यालयातील १९७२ च्या एच एस सी च्या वर्गातील जुने शालेय मित्र ५२ वर्षांनी एकत्र भेटले आणि जुन्या आठवणीत रमून गेले.







